अजित पवारांनीही फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. त्यामुळं जो निर्णय व्हायचा तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी व्हावा.
पावणेदोन तासाच्या चर्चेत लंकेंच्या डोळ्यात दोनदा पाणी आले होते. मी तुमच्यापासून दूर गेल्याने व्यथित झालो, असे लंके हे पवारांना म्हणाले.