- Home »
- Ashadhi Wari
Ashadhi Wari
आषाढी वारीत रोजगार हमी विभागाची ‘संवाद वारी’; मंत्री भरत गोगावले यांची उपक्रमाला भेट
मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘आनंदवारी’ भाविक सुविधा केंद्रालाही भेट दिली.
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी व प्राध्यापकांचा ‘निर्मल वारी सेवा २०२६’ उपक्रमात सहभाग
या सेवाकार्यात सहभागी विद्यार्थ्यांनी सेवाभाव, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व, टीमवर्क आणि नेतृत्वगुण यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट
Punit Balan आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे कीट
आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे.
पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षली शिरले, आमदार मनिषा कायंदेंचा खळबळजनक दावा
आषाढी वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा, देवावर विश्वास न ठेवणाऱ्या नास्तिक संघटनांचा शिरकाव झाला. ते लोकांचा बुद्धीभेद करत आहेत. - मनिषा कायंदे
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था; प्रताप सरनाईकांची घोषणा
Pratap Sarnaik : आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5200
महाराष्ट्र हादरला, पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Ashadhi Wari : आषाढी वारी सुरु असल्याने संपूर्ण राज्यात एक भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. लाखो लोक 'माऊली माऊली' चा जयघोष करत
‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील 8 हजार पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट
Puneet Balan Group Provides 8,000 Kits To Policemen in Ashadhi Wari : पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस (Police) अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून (Puneet Balan Group) जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये 6 हजार पुरुष तर 2 हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये […]
वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, आझमींचे वादग्रस्त विधान, फडणवीसांनी केली सडकून टीका
पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. त्याला मुस्लीम बांधव विरोध करत नाही. मुसलमानांनी मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर तक्रारी केल्या जातात.
विषमता संपावी अन् संविधान समता दिंडी बंद पडावी, राजाभाऊ चोपदार यांचे प्रतिपादन
भविष्यात विषमता संपावी आणि संविधान समता दिंडी बंद व्हावी, असे प्रतिपादन मुख्य चोपदार ह.भ. प. राजाभाऊ महाराज चोपदार यांनी केले.