- Home »
- Ashadhi Wari
Ashadhi Wari
ज्ञानेश्वर माऊलींचे मानाचे अश्व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी; गुरुवारी पालखीचे प्रस्थान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले.
Ashadhi Wari : यंदा पालखीवर ‘एआय’चं लक्ष, बससेवा आणि रेल्वेचं काय नियोजन? वाचा एका क्लिकवर
AI For Crowd Management In Ashadhi Wari 2025 : येत्या 19 ते 22 जून दरम्यान संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखीचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पुणे पोलीस यांनी गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वापरण्याचा इतिहासिक निर्णय घेतला (Ashadhi Wari 2025) आहे. AI कॅमरा आणि सॉफ्टवेअर प्रणाली वापरून वारकऱ्यांची उपस्थिती, […]
पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या ‘त्या’ 1109 दिंड्यांना मिळणार अनुदान; सरकारच्या आदेशात नेमकं काय?
आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
कोरोना, वारकरी निधी ते विमान अपघात; अजितदादांनी एक-एक मुद्दा क्लिअर केला
Ajit Pawar Says Dive Ghat will be made 21 meters wide : आषाढी एकादशीचा पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा 2025 हा लवकरच (Dive Ghat) सुरू होत आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) महत्वाची माहिती दिली आहे. दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्ताने देहू आणि […]
आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यास 2 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil Information 2 crore 61 lakh approves for Ashadhi Wari : आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar News) मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांच्या विविध सुविधांसाठी राज्य सरकारने जिल्ह्यासाठी 2 कोटी 61 लाख 80 हजार रुपयांचा निधी (Ashadhi Yatra) मंजूर केला, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe Patil) […]
शेवटी ते वारीला आलेच नाहीत, रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता; BJP ची राहुल गांधी अन् पवारांवर टीका
राहुल गांधी वारीला येणार शेवटी ते वारीला आलेच नाहीत...वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? - भाजप
आषाढी वारीनिमित्तानं अहमदनगर पोलिसांकडून वाहतूक बदल; वाचा, कोणते आहेत नवे मार्ग?
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
इंद्रायणी नदी गजबजली; संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान, भाविकांची मोठी गर्दी
आषाढी वारीसाठी आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपारी दोन वाजता देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सर्व दिंड्या काल दाखल झाल्या आहेत.
वारीसाठी सरसावला ‘पुनीत बालन ग्रुप’; ८ हजार पोलिसांना आवश्यक वस्तूंचे किट देणार
Punit Balan Group हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. सण-उत्सव असो की, खेळ असो नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते.
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; एसटीच्या 5 हजार गाड्या अन् ग्रुप बुकिंगसाठी थेट दारातून पंढरपुरला गाडी
यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने विशेष नियोजन केले आहे.