Radhakrishna Vikhe Patil Information 2 crore 61 lakh approves for Ashadhi Wari : आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar News) मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांच्या विविध सुविधांसाठी राज्य सरकारने जिल्ह्यासाठी 2 कोटी 61 लाख 80 हजार रुपयांचा निधी (Ashadhi Yatra) मंजूर केला, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe Patil) […]
राहुल गांधी वारीला येणार शेवटी ते वारीला आलेच नाहीत...वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? - भाजप
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
आषाढी वारीसाठी आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपारी दोन वाजता देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सर्व दिंड्या काल दाखल झाल्या आहेत.
Punit Balan Group हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. सण-उत्सव असो की, खेळ असो नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते.
यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने विशेष नियोजन केले आहे.