आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.
आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा सामना होणार आहे.