Uddhav Thackeray Criticizes Devendra Fadnavis : विधीमंडळाचं तीन आठवड्यांचं अधिवेशन आज संपत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. सरकार म्हणजे केवळ गोंधळ, सत्तेचा माज आणि लोकशाहीचा खून अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना उद्धव ठाकरे […]
सरपंच खून प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या शब्दांत भाजपच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडलीयं.
विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब केलं.
विधानसभेत अधिवेशन सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पावर अजित पवार बोलले. त्यांनी यावेळी विरोधकांनी काय टीका केली यावर भाष्य केलं.
विधानसभेत बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कापसाला हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचं काम सुरू झालंय.
मराठा आरक्षणातील सगेसोयरे यावर अनेक हरकती आल्याने आता राज्य सरकारने उपसमिती नेमून त्यातील छाणनीचं काम सुरू केलं आहे.
सुधीर मुनगंटीवार हे कार्यकक्ष मंत्री आहेत, म्हणूनच महाराष्ट्रात राहिले असल्याचं म्हणत आमदार जयंत पाटील यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते.
विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीत किती मुख्यमंत्री असल्याची यादीच वाचत खिल्ली उडवलीयं. ते विधान परिषदेत बोलत होते.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत कडक कायदा करण्याची मागणी केलीयं.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समृद्धी महामार्गावर वर्षापूर्वी झालेल्या आपघातावरन सरकारला चांगलाचं घेरलं.