- Home »
- Beed
Beed
संस्थाचालकाकडून कर्मचाऱ्याच्या पतीला मारहाण; बीडमध्ये वातापरण तापलं
या प्रकरणात सतीश राठोड यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिनेश पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये धक्कादायक प्रकार उघड; महिलेचा 22 वर्षांपूर्वी मृत्यू, पण पेन्शन सुरू
ग्रामपंचायतीपासून ते संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
राज्यात मुसळधार पाऊस; 4 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain Alert : राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी
पोलिसांना सांगितलं हार्ट अटॅकचं कारण पण पतीच्या मृत्यूची निघाली थरारक कहाणी
पोलसांना मात्र मृतदेहाची अवस्था आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पत्नीच्या या कहाणीवर संशय आला.
नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची सुटका करा; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Dhananjay Munde : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांच्यासह अनेक तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष
Maharashtra Rain Alert : आज वादळी पाऊस; पुणे, अहिल्यानगर, बीडसह ‘या’ जिल्ह्यांना येलो – ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Alert : संपूर्ण राज्यात मान्सूनची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस पाहायला मिळत आहे.
काही लोक पंकजा मुंडेंच्या नावावर निवडून येतात अन् गरळ…, प्रीतम मुंडेंचा नाव न घेता प्रकाश सोळंकेंना टोला
आपली जमीन तयार होईल आणि चांगला पाऊस पडला की आपल्याला पेरणी करून चांगलं पीक घेता येईल”, असंही प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.
मुंबई, पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस; पुढील 4 दिवसांसाठी अलर्ट जारी; जाणून घ्या अंदाज
Maharashtra Rain Alert : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत मुसळधार
खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्राला अटक?, विलास घुलेंनी मृत्यूआधी सगळं सांगितलं, बीडमध्ये काय घडतय?
आरोपी ज्यावेळी विलास घुले याची हत्या करत होते, त्यावेळी ते सतत सौरभ बजरंग सोनवणेचे नाव घेत होते.
बीड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; 14 लघु प्रकल्प कोरडे, 71 प्रकल्प मृतसाठ्यात
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.