Nishikant Dubey यांनी मुंबई गुजरातचाच भाग होता. आताही केवळ 31-32 टक्के मराठी बोलणारे लोक मुंबईत राहतात. असं म्हणत पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे.
Nishikant Dubey हे राजकारणात कसे आले. कुठून खासदार आहेत. तोंडावर ताबा न ठेवल्याने हे महायश कसे अनेकदा अडचणीत आलेत हे पाहुया...