- Home »
- BJP
BJP
तरुणांना नोकरी नाही फक्त घोषणा मिळणार,राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आज लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे.
चीनपेक्षाही RSS धोकादायक…, असदुद्दीन ओवैसींचा PM मोदींवर हल्लाबोल
Asaduddin Owaisi On PM Modi : स्वातंत्र्यदिनानिमित्त आज लाला किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी तिरंगा फडकावला.
भाजपच सर्वात मोठा पक्ष, पण कोणाला आपला पक्ष मोठा वाटत….; CM फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला
कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर त्यामध्ये मला काही हरकत घेण्याचं कारण नाही, असं म्हणत फडणवीसांनी राज ठाकरेंनी टोला लगावला.
आम्ही भाजपसोबत पंचवीस वर्षे फुकट घालवली ; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray : आम्ही भाजपसोबत पंचवीस वर्षे फुकट घालवली अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे
आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित…; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी टोचले भाजपचे कान
ज्या लोकांना केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची भाजपमध्ये आयात करण्यात आली. त्यामुळे संघ परिवार प्रदूषित झाला.
Video : ‘मृत’ लोकांसोबत चहा पिण्याची संधी मिळाली, निवडणूक आयोगाचे आभार ; राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi On Election Commission : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मत
‘कबूतर जिहाद’ भाजपचेच पाप, सरकारने अदानी टॉवरमध्ये कबुतर प्लाझा उभारावा; सपकाळांचा हल्लाबोल
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही मुंबईत भरपूर जमीन आहे. या जमिनीवर लोढा व अदानी विशेष कबुतर प्लाझा उभा करावा असे सपकाळ म्हणाले.
राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याच्या दाव्यावरून घूमजाव; वकिलांच्या परस्पर दाव्यानंतर काँग्रेसच्या सूचना
राहुल गांधींनी आपण मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात पुण्यातील विशेष न्यायालयात दिली.
भारतीय नागरिक व्हायच्या आधीच सोनिया गांधी मतदार होत्या; मतचोरींच्या आरोपांना BJP चे प्रत्युत्तर, थेट पुरावाचा दाखवला
सोनिया गांधी यांचे नाव १९८० आणि १९८३ मध्ये दोनदा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते. दोन्ही वेळा त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नव्हते,
आपण मांसाहारी लोकं, अचानक ब्राम्हणवाद… कत्तलखाने बंदीवरून आव्हाड भडकले
Jitendra Awhad यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याच्या आदेशावरून राज्य सरकारवर भडकल्याचं पाहायला मिळत आहे.