वाजपेयी यांच्या काळात पक्षाला आरएसएसची गरज लागायची कारण त्यावेळी भाजप छोटा पक्ष होता. पण आज आम्ही विस्तारलो आहोत. भाजप आता स्वतःत स्वतःला चालवत आहे.
उद्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणतील मला वाटतं की आता आरएसएसलाही धोका आहे. भाजप आरएसएसवरही बंदी आणेल
मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील मुलुंडमध्ये जोरदार (Mumbai Lok Sabha) राडा झाला.
महाराष्ट्रात यंदा राजकारण पूर्ण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी नेते मंडळीत पक्ष बदलण्याची स्पर्धाच सुरू होती. अनेक दिग्गज नेत्यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्ष बदल केला.
Sharad Pawar यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दोन वाक्यात उत्तर दिलं आहे.
शातील प्रत्येक महिला मोदींना आईसमान असेल तर कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या बृजभूषणचा मोदींनी राजीनामा का घेतला नाही, असा सवाल कराळेंनी केला.
मतदान झाल्यानंतर रावेर मतदारसंघाच्या सोप्या वाटणाऱ्या पेपरचे भाजपला टेन्शन आले
राहुरी व पारनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. पारनेर मतदारसंघात सर्वाधिक 70.13 टक्के मतदान झाले आहे.
तुम्ही जरा तुमचा आकडा बघा, सुपडाचं साफ होणार असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सुनावलं.