- Home »
- BJP
BJP
वर्ष दोन वर्षांचं सरकार अन् आघाडी पॉलिटिक्स फेल; इतिहासातील ‘सरकारं’ही औटघटकेची..
नव्वदच्या दशकात देशाने असाही एक काळ पाहिला ज्यावेळी कोणताच पक्ष आणि आघाडीला बहुमत मिळत नव्हते. त्यामुळे अन्य पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापन करावे लागत होते.
..अन् प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची घोषणा झाली; नितीन गडकरींनी सांगितली हिस्ट्री
जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
माझ्यावर अत्याचार झालाच नाही, तक्रार खोटी; संदेसखली प्रकरणातील महिलेचा जबाब
संदेशखली प्रकरणात मोठा यू टर्न आला. या अत्याचार प्रकरणातील एका महिलेने बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावरील लैंगिक छळाचे आरोप मागे घेतले
‘बाळासाहेब थोरात भाजपात येणार होते, आले तर स्वागतच’; मंत्री विखेंचा खळबळजनक दावा
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात स्वत: भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.
सोलापूरात काँग्रेसचे फटाके… शिंदेंना कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स?
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना विजयाचा नेमका कॉन्फिडन्स आहे की त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेल्या आहेत?
तीस वर्षे, काँग्रेसच्या भरात अन् पडझडीतही भाजप ‘सुस्साट’; मोदी-शहांचं ‘गृहराज्य’ अभेद्यच!
ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे सीएम आणि देशाचे पीएम सुद्धा नव्हते त्यावेळी सुद्धा गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी करत होता.
Lok Sabha Election: सरासरी 61 टक्के मतदान, हातकणंगले, कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामती, सोलापूरला कमी मतदान
रायगडमध्ये 50.31 टक्के, रत्नागिरी मतदारसंघात 53.75 टक्के, सातारा मतदारसंघात 54 टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी पाच वाजेपर्यंतही आहे.
Navneet Rana : काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं; राणा ‘हे’ काय बोलल्या?
काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं, असं वादग्रस्त विधान महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केलं आहे.
10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? पंकजा मुंडेंचा थेट सवाल
निवडणुका आल्या की जातीपातीचा मुद्दा काढतात, पण मागील 10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलायं.
4 जूननंतर ‘इंडी’वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही; मोदींनी विरोधकांची अवस्थाच सांगितली
4 जूननंतर 'इंडी'वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची अवस्थाच सांगितली आहे.