- Home »
- BJP
BJP
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची घोषणा
Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने तरुण चुघ यांना देखील उमेदवारी दिली आहे.
विधानपरिषदेचं चित्र स्पष्ट! 17 पैकी 5 जागा बिनविरोध तर 12 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत
Legislative Councils निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये 17 पैकी 5 जागा बिनविरोध तर 12 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत होणार आहे.
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना दिलास; कर्ज माफीचा शासन निर्णय जारी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Farmer Loan Waiver : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत राज्य सरकाने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर
ममतांना दुसरा धक्का! पक्ष फुटीनंतर भाचा अभिषेक बॅनर्जींच्या घरी ईडीच्या चार टीम्स धडकल्या
Mamata Banerjee यांच्या पक्षामध्ये फुट पडली आहे. तर यानंतर अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातली घरावर ईडीने धाड टाकली आहे.
… तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात, शिंदे – ठाकरेंनी चर्चा करावी; ठाण्यातील बैठकीनंतर नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार ?
Abdul Sattar On Eknath Shinde : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना शिंदे
भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्राजक्त तनपुरे पुन्हा चर्चेत; किती आहे त्यांची एकूण संपत्ती?
विधान परिषद निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर सुमारे ८ कोटी 32 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे.
ठाकरे, पवारांचं झालं तेच ममतादिदींचे होणार ? आमच्यासोबत 50 आमदार, आम्हीच खरी टीएमसी; तृणमूल काँग्रेसमध्ये उघड बंड
Trinamool Congress--80 आमदारांपैकी 50 आमदार आमच्याबरोबर असून, दोन-तृतीयांश बहुमत असल्याचा दावा दत्ता यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्येही शिंदे फॉर्म्युला? दिदींच्या TMC त फुटीचे संकेत
West Bengal Politics : नुकतंच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे.
सांगोल्यात ‘शेकाप’चा घात; गणपतरावांचा ‘लाल बावटा’ सोडून नातू 2029 ला कमळ चिन्हावर लढणार?
Shekapa Politics सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची भाजप जवळीक कमालीची वाढली आहे.
कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे: दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil : राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या