- Home »
- BJP
BJP
श्री काळभैरवनाथ चरणी नारळ फोडून भाजपच्या श्रुती वाकडकर यांचा दणदणीत प्रचारारंभ
प्रभाग क्र. 25 येथे भाजपच्या पॅनलने प्रचाराचा शुभारंभ पुनावळेतील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात मंगळवारी सायंकाळी नारळ फोडून करण्यात आला.
ब्रेकींग! भाजपशी युती करणं भोवलं अंबरनाथमध्ये नगरसेवकांना काँग्रेसने केलं निलंबित
Congress च्या पदाधिकारी आणि नगरसेवकांना भाजपशी युती करणं भोवलं आहे. कारण यावर आता प्रदेशाध्यक्षांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मातब्बर नेत्यांची डोकेदुखी वाढली! तांबोळी आणि निस्तानेंच्या रूपाने भाजपने खेळले ‘एज्युकेशन कार्ड’
Ahilyanagar BJP ने 12 क्र प्रभागात सुशिक्षित आणि कायद्याच्या क्षेत्राशी निगडीत उमेदवार तांबोळी आणि निस्ताने हे रिंगणात उतरवले आहेत.
भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला धोबीपछाड; अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती
भाजपकडून काँग्रेस व अजित पवारांची राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत 'अंबरनाथ विकास आघाडी'ची स्थापना; शिंदेंची शिवसेना सत्तापासून दूर.
भाजपच्या प्रचाराला जोरदार सुरुवात; पुनावळे गावठाण येथे राहुल कलाटे यांचा नागरिकांशी संवाद
PCMC Election 2025: : पाणीपुरवठा, रस्ते, धूळ व प्रदूषण, नागरी सुविधा आणि नियोजनबद्ध विकास या प्रश्नांसाठी आपण सातत्याने लढा दिला-राहुल कलाटे
मला चाळीस वर्षांचा पुण्यातला अनुभव; प्र.क्र 41 मधून विजय होण्याचा राष्ट्रवादी अजित पवारांचे उमेदवार इनामदार यांना विश्वास
माझ्या भागातील लोक माझ्या कामावर समाधानी आहेत. आजही कुणीही प्रभाग क्रमांक 41 मध्ये जाव आणि लोकांना विचाराव.
पंतप्रधान मोदींच्या त्या वाक्यातून श्रुती वाकडकरांना कशी मिळाली प्रेरणा?
Pimpri Chinchvad च्या भाजप उमेदवार श्रुती वाकडकर मोदी त्यांचे आदर्श असून त्या कशी प्रेरित झाल्या याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले.
बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन प्रभाग आठमधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
Murlidhar Mohol: पुण्याला सर्वोत्तम शहर करायचे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. आम्हाला केवळ सत्ता नको आहे तर जनतेची सेवा करायची आहे.
70 हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही; मागची पानं चाळली तर… बावनकुळेंचा अजितदादांना थेट इशारा
Chandrashekhar Bawankule : बोलता खूप येईल, पण ही बोलण्याची वेळ नाही. हे खूप काही अभिमानास्पद नाही. शेवटी कोर्टामध्ये केस चालू आहे.
नागरिकांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्या उमेदवारांकडेच : आ. संग्राम जगताप
Sangram Jagtap: निवडणुकीच्या पहिल्याच टप्यात युतीच्या दोन्ही पक्षांचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने युतीने विजयी आघाडी घेतलीय.