- Home »
- Business
Business
सोने चमकले! किंमतींनी गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या काय आहेत नवे दर
परदेशी बाजारातील मजबूत कल आणि ज्वेलर्सची सततची खरेदी यांमुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली.
शेअर बाजारात इराण-इस्त्रायल युद्धाचा इफेक्ट; बाजार गडगडला, निफ्टी अन् बँक शेअर धडाम..
भारतीय शेअर बाजारात आज (Indian Share Market) कमालीची घसरण झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला
सणासुदीच्या आधीच सोने चमकले! 76 हजारांचा टप्पाही केला पार; जाणून घ्या, सोन्याचे नवे दर
Gold Rate Today : आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी (Gold Rate Today) वाढू लागली आहे. व्याजदरातील कपातीचा परिणाम सोने चांदीच्या दरावर (Gold Silver Rate) होताना दिसत आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. सोन्याचे भाव पुन्हा नवा उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहेत. देशातील बाजारपेठेत सोन्याचे भावाने 76 हजारांचा […]
एनपीएस वात्सल्य योजना आहे तरी काय? मुलांच्या भविष्याची काळजीच मिटेल; जाणून घ्या, सर्वकाही..
मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही एनपीएस वात्सल्य योजनेत सुरक्षित गुंतवणूक करू शकता.
Rich Indian : दरवर्षी ‘इतके’ भारतीय कमावतात १० कोटी; आकडे ऐकून व्हाल थक्क!
सन २०१९ ते २०२४ पर्यंत देशात दहा कोटी रुपयांपर्यंत (Rich Indian) कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल ६३ टक्के वाढ झाली आहे.
तेजीचा गुरुवार! यूएस फेडच्या निर्णयानंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; निफ्टी 25,500 पार
अमेरिकी फेडरल रिजर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात करताच आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
उद्योग विभागात भ्रष्टाचार, महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरात अन् तामिळनाडूत; काँग्रेस नेत्याचा संताप
Prithviraj Chavan Criticized Mahayuti Government : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. उद्योगस्नेही वातावरण देण्यात सरकारला अपयश आलं आहे. ज्या पापातून शिंदे, फडणवीस पवार सरकार निर्माण झालं. त्यासाठी जो खोक्यांचा वापर झाला. त्या वातावरणामुळे उद्योग विभागात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे कोणताही मोठा उद्योगपती महाराष्ट्रात येत नाही, असा […]
शेअर बाजारात हाहाकार! गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी पाण्यात; नेमकं काय घडलं?
अमेरिकेतील शेअर बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर झाला आहे. गुंतवणूकदारांचे 3.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
भारतातील ‘या’ शहरात सर्वाधिक अब्जाधीश, दुसऱ्या अन् तिसऱ्या नंबरवर कोणतं शहर
भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात याची माहिती हुरून इंडिया रीच लिस्टमध्ये देण्यात आली आहे.
मोबाइल, क्रेडिट कार्ड विसराच.. चेहरा स्कॅन करून होणार पेमेंट; जाणून घ्या, Smile Pay सिस्टिम..
स्माइल पे युजर्सना फक्त आपला चेहरा स्कॅन करावा लागेल. या पद्धतीने ते पैसे देऊ शकतील. फक्त दोन टप्प्यांतच हा व्यवहार पूर्ण होतो
