- Home »
- Central Goverment
Central Goverment
तीस लाखांचा दंड, तीन वर्षांचा तुरुंगवास; सरकार आणताय शेतकऱ्यांसाठी वेगळा कायदा
New Seed Act मोदी सरकार बनावट आणि निकृष्ट बियाण्यांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी एक नवीन आणि कडक बियाणे कायदा (New Seed Act) आणतंय.
10 मिनिटांच्या वेगवान डिलिव्हरीला ब्रेक; केंद्र सरकारने Zepto, Zomato, Blinkit आणि Swiggy ला दिला मोठा धक्का
डिलिव्हरी कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ऑनलाइन वस्तू 10 मिनिटांच्या आत पोहोचवण्याचे बंधन नाही.
भारताचं नागरिकत्व सोडण्याच्या आकडेवारीत 5 टक्क्यांनी घट; फसवणुकीच्या प्रकारामुळे नागरिक जागरूक
सततच्या फसवणुकीच्या प्रकारामुळे भारतीय नागरिक जागरूक. मागच्या तीन वर्षांचा विचार केला तर भारत सोडणाऱ्या भारतीयांची संख्या 5 टक्क्यांन कमी.
मोठी बातमी! 10 महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली; आठव्या वेतन आयोगाला मोदी सरकराची मान्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या अटींना मंजुरी दिली आहे. जानेवारीमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती.
जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन, सरकारचे नवे नियम जाहीर
Vehicle Registration Renewal Period : केंद्र सरकारने (Central Goverment) 15 वर्षे जुने वाहन 20 वर्षांपर्यंत रस्त्यावर चालवण्यास परवानगी दिली आहे. मात्र यासाठी रजिस्ट्रेशन रिन्यूअल बंधनकारक राहणार असून, ही प्रक्रिया आता अधिक खर्चिक ठरणार (Vehicle Registration Renewal) आहे. हा नवा नियम सेंट्रल मोटर व्हेइकल्स रूल्स (तिसरा दुरुस्ती), 2025 अंतर्गत लागू करण्यात आला आहे. तो 20 ऑगस्ट […]
गुडन्यूज! 12 आणि 28 टक्के GST स्लॅब संपणार, मंत्रिमंडळाने केंद्राचा प्रस्ताव स्वीकारला
12 Percent And 28 Percent GST Slab Abolished : देशातील GST (वस्तू आणि सेवा कर) प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी केंद्र सरकारनं (PM Modi) पावलं उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या GoM (मंत्रिमंडळ) च्या बैठकीत महत्त्वाचा (GST Slab) निर्णय घेण्यात आला. केंद्रानं प्रस्तावित केलेल्या GST दरांवर चर्चा झाली. आता विद्यमान चार स्लॅब कमी करून फक्त दोनच स्लॅब ठेवण्यास […]
सोशल मीडियावर Railway Reform चा ट्रेंड का? तब्बल दहा लाखांहून अधिक पोस्टचा पाऊस !
Railway Reform: चर्चेतील शिक्षक खान सर आणि राकेश यादव यांनी ही हॅशटॅग मोहिम सुरू केलीय. त्यामुळे या मोहिमेला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी केंद्राने पावले उचलावीत, ज्यांना भारतात…; ममता बॅनर्जींची सरकारकडे मागणी
बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना भारतात आणावे, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
केंद्राचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुण्याजवळील दिघीचं रुपडं पालटणार; वाचा मंत्रिमंडळातील मोठे निर्णय
या प्रकल्पासाठी सरकार 28,602 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
सरकार निवडणुकांची वाट पाहते का? कांदा निर्यातबंदीवरून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
Vijay Wadettiwar : कांदा निर्यातबंदी (Onion export ban) हटवण्याची मागणी शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून केली जात होती. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यव्यापी आंदोलनं केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असतांनांच दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह (Rohit Kumar Singh) यांनी कांदा निर्यात […]
