Prashant Kishor यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती जागा मिळू शकतील याचा अंदाज वर्तवला आहे.
Ramdas Kadam यांनी रत्नागिरीची जागा राणेंना दिल्याबद्दल खंत व्यक्त करताना म्हटले की, आम्ही ही उणीव विधानसभेला भरून काढणार आहोत.