CM Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb : राज्यात सध्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्याची मागणी होत आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन देखील करत आहेत. दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचं महिमामंडण कधीच होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला […]
Devendra Fadnavis : गेल्याकाही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
Devendra Fadnavis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होते. मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात फडणवीसांनी वेळोवेळी अजित पवारांशी बोलले होते.
CM Devendra Fadnavis On Dhananjay Munde Resignation : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले आहे.
याबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकारणातील अनुभवावरून योगेश कदम यांना
CM Devendra Fadnavis will inaugurate Hindavi Swarajya Mahotsav 2025 : शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025 चं (Hindavi Swarajya Mahotsav 2025) आयोजन करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या 399 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य […]
CM Devendra Fadnavis Government Law Against Love Jihad : महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (CM Devendra Fadnavis) मोठं पाऊल उचललं आहे. सरकार आता लव्ह जिहादविरोधात कायदा बनवणार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या नेतृत्वाखाली लव्ह जिहादवर एक समिती स्थापन केली आहे. ही समिती लव्ह जिहादशी (Love Jihad) संबंधित सर्व कायदेशीर आणि […]
CM Devendra Fadnavis : पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग 'ट्वीन टनल' पद्धतीचा