- Home »
- CM Fadnavis
CM Fadnavis
मुख्यमंत्री फडणवीसांची सभा अहिल्यानगरमध्ये युतीच्या विजयाची नांदी ठरणार – डॉ.सुजय विखे
CM Fadnavis in Ahilyanagar यांची सभा ही युतीच्या विजयाची नांदी ठरेल असा विश्वास भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला.
महापालिकेचं रणांगण तापलं! महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस अहिल्यानगरच्या मैदानात
CM Fadnavis यांची जाहीर सभा अहिल्यानगर शहरात होत असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
पुणे ते शिरूर अन् अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्ता तातडीने दुरुस्ती करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
त्रपती संभाजीनगर जालना डीएमआयसी नोड क्रमांक एक करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास सहा पदरीला मान्याता.
आम्ही तुम्हाला मानणाऱ्यापैकी एक होतो पण…, मुंडेंच्या चौकशी टाळाटाळवरून जरांगेंची फडणवीसांवर नाराजी
धनंजय मुंडेने अजित पवारांकड जात म्हटलं की, या चौकशीपासून मला टाळा. मला या चौकशीपासून दूर ठेवा, मला साथ द्या.
मराठवाड्यातील दौऱ्यात दानवे माणसं शोधत होते; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत नितेश कुमार यांच्या सुधनावर विश्वास दाखवत विरोधकांचा सुपाडा साफ केला.
बीडमध्ये भाजपचा अजित पवारांना धक्का! तरुण चेहरा योगेश क्षीरसागरांनी हाती घेतलं कमळ
काल रात्री योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज लगेच भाजपमध्ये प्रवेश केला.
अगोदर क्लिनचीट आता टाळाटाळ! मुख्यमंत्री फडणवीसांनी निंबाळकरांना भेट नाकारली, नक्की काय घडलं?
या प्रकरणानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरील संशय अधिक गडद झाला असला तरी त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेची चौकशी करण्याचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
या चौकशी आदेशानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Video : पवारांना कळालं म्हणूनच ते आज नव्हते; ठाकरेंसह विरोधकांच्या ECI भेटीवर फडणवीसांनी हवाचं काढली
हे लोक इतके मोठे आहेत. त्यांनी किमान माहिती असलं पाहिजे की कुणाकडं कुठले अधिकार आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार; पंतप्रधानांचे फडणवीसांना आश्वासन
CM Fadnavis-राज्यातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती फडणवीसांनी दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले.
