- Home »
- Congress
Congress
श्रीगोंद्यात पाचपुतेंनी गड राखला तर नेवासा नगरपंचायत शिंदेसेनेच्या ताब्यात; अहिल्यानगरमध्ये कोण विजयी कोण आघाडीवर?
Ahilyanagar मध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कल आणि निकालानुसार कोण विजयी झाले आहेत जाणून घ्या सविस्तर..
कोण मारणार बाजी? आज 288 नगरपरिषद- नगरपंचायतीचा निकाल; 10 वाजता मतमोजणीला सुरुवात
Nagarparishad Election Result 2026 : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार
Video : विवाह ते विवादापर्यंतच्या समस्यांवर भाजप खासदाराने सांगितला ‘राम’बाण उपाय
MNREGA योजनचं नाव बदलांवरून काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली. भाजपा खासदार अजय भट्ट यांनी सरकारची बाजू मांडत राम नामाचा महिमा सांगितला
बिबट्याची दहशत…; विखेंचा तो किस्सा…; आमदार सत्यजित तांबे यांनी मांडले वास्तव
काही वर्षांपूर्वी विखे कुटुंब देखील बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते; आ तांबे यांनी मोर्च्यामध्ये केले वक्तव्य.
भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांचा सूर बदलला, काँग्रेस सोडण्याची मोठी कारणं सांगितली
Pradnya Satav यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस सोडण्याची तीन मोठी कारणं सांगितली
अखेर प्रज्ञा सातवांचा काँग्रेस विधान परिषद आमदारकीचा राजीनामा; आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार?
Pradnya Satav यांनी कॉंग्रेस विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला आहे.
Pradnya Satav : काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातव ‘या’ दिवशी करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश
Pradnya Satav : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत
Maharashtra Assembly: विधानसभेतील म्हातारे अर्क; 14 आमदार ‘सत्तरीपार’…
Maharashtra Legislative Assembly : 14 आमदार सत्तरीपार आहेत. भाजपचे सहा आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाच आमदार आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांना सरकार रोजगार देणार का? विजय वडेट्टीवारांचा सवाल
Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना
केरळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; तब्बल चार दशकांपासूनचा डाव्या विचारांचा बालेकिल्ला भेदण्यात भाजपला यश
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पहिल्यांदाच तिरुवनंतपुरम महापालिकेवर निर्णायक विजय मिळवला.
