- Home »
- Congress
Congress
विधानपरिषदेच्या आडून काँग्रेसने डाव टाकला; संजय राऊतांचा राज्यसभेचा पत्ता कट होणार ?
-Shivsena-भविष्यात रिक्त होणारी राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी, अशी अट घातली होती. ही अट ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) मान्य केल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीत फूट ? विधान परिषदेसाठी काँग्रेसही देणार उमेदवार
Harshavardhan Sapkal : विधान परिषद निवडणुकीमुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये फूट दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून अंबादास दानवे यांना
सर्वात मोठी बातमी ! अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार
Ambadas Danve : महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
हिंदू दहशतवादी असेल तर त्याला कौतुक करून सोडून देणं चुकीचं, हुसेन दलवाई यांचं वक्तव्य चर्चेत
जर एखादा हिंदू दहशतवादी असेल, तर त्याच कौतुक करून त्याचा वाचवण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत धोकादायक आणि चुकीची प्रवृत्ती आहे.
रामदास स्वामी-शिवाजी महाराज गुरु-शिष्य नात्यावरून राजकारण पेटलं; खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न, सपकाळांचा इशारा
इतिहासकारांनी दोघांची प्रत्यक्ष भेट झाल्याचा ठोस पुरावा नसल्याचे नमूद केले असताना देखील काही हे नाते पुढे रेटत असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रकाशक प्रकाश आंबींना सुरक्षा देण्यात यावी, विजय वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Prakash Ambi : सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची
मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय, संजय राऊत यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर
राऊत यांनी पुढे आरोप केला की, पंतप्रधानांच्या वक्तव्यांकडे देश गांभीर्याने पाहत नाही, ते आचारसंहितेचा भंग करत आहेत.
सर्जेराव ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करायची नसते; महिला आरक्षणावरून काँग्रेसचा तांबे यांच्यावर निशाणा
काँग्रेसने तात्काळ पलटवार करत, सर्जेराव ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करायची नसते, असा बोचरा टोला लगावला आहे.
मोदींनी डीएमके, टीएमसीला घेरलेच; तामिळनाडू, बंगालमधील महिला व्होट बँक आकर्षित करण्याचा अजेंडा ठरला
Narendra Modi-हे विधेयक मंजूर झाले असते तर तामिळनाडूमधील तमिळ सदस्य वाढले असे सांगत तमिळ जनतेला आपलेसे करण्याचे प्रयत्न केले आहेत.
अनुसूचित जाती-जमातींचं प्रतिनिधित्व रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा सदावर्तेचा आरोप
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर आणि संसदेत घडलेल्या घटनांवर जोरदार हल्ला चढवला आहे.