Harshvardhan Sapkal यांनी पुण्याची अधोगती होईर्यंत अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त प्रश्न केला आहे.
Kunal Kamra ने थेट ट्विट करत इंडियन एक्सप्रेसने घेतलेल्या मुलाखतीमधील वक्तव्यासाठी फडणवीसांना टोला लगावला आहे.