Nilesh Lanke यांनी अहिल्यानगरमध्ये सीनाला पूराचे पाणी लोकवस्तीमध्ये शिरले याची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकारी-ठेकेदारांवर टीका केली.
Prajakt Tanpure यांनी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.
धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे आपल्या हाताला देण्याची मागणी केली. त्यावर अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत धनंजय मुंडे यांचं पुनर्वसन करण्याचे संकेत दिले आहेत.
Raju Shetty यांनी हत्तीणीला मठातून हलवण्यासाठी दिलेले पत्र व्हायरल होत होते. त्यावर आता त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून खुलासा केला आहे.
Ex IPS Ravindranath Patil यांना गायकवाड पिता-पुत्रांना 500 कोटींची मागणी केल्यामुळे पाटील यांन सुपेकरांवर गंभीर आरोप केले आहेत.
Shahrukh Shaikh हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झालाय. मात्र या प्रकरणामध्ये शाहरूखच्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
Nilesh Lanke यांनी विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे हानी झाली त्याची दुरूस्ती आपत्ती व्यवस्थापनातून करण्याची मागणी केली आहे.
R.R. Kavedia यांची वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
Abu Azmi यांच्या नेतृत्वामध्ये पहेलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर मुस्लिम विरोधी वक्तव्यांविरोधात आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.
Deenanath Mangeshkar Hospital कडे आमदार अमित गोरखे यांनी भिसे कुटुंबाच्या प्रकरणात मोठी मागणी केली आहे.