- Home »
- Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
Big News ! मराठवाड्यात खुलं झालं रोजगाराचं द्वार; फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी बातमी
एकीकडे तरूणांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला जात आहे.
राज्याचं पावसाळी अधिवेशन खोके सरकारच्या निरोपाचं ठरणार; उद्धव ठाकरेंची तिखट टीका
Uddhav Thackeray यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर टीका केली आहे.
दोन दिवस थांबा, मोठ स्पोट होणार आहे, 5 हजार कोटींपेक्षा जास्त…; रोहित पवारांचं खळबळजनक विधान
Rohit Pawar : दोन दिवस थांबा, फार मोठा स्फोट होणार आहे. हा 5000 कोटींहून अधिक कमिशनचा विषय आहे. - आमदार रोहित पवार
सरकार सत्तेच्या धुंदीत, ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांनी पदमुक्त व्हावं; रोहित पवार कडाडले
ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांनी पदमुक्त व्हावं, आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका
200 आमदार असूनही तोडगा निघेना, सरकार दोन्ही समाजाची फसवणूक करतेय; सुळेंचे टीकास्त्र
राज्य सरकारकडून फक्त जुमलेबाजी सुरू आहे. हे सरकार या दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे. - सुप्रिया सुळे
जरागेंचा इशारा म्हणजे फडणवीसांचं पाप, राहुल गांधी PM झाले असते तर…; पटोलेंचा हल्लाबोल
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. जरांगेंचा इशारा हे फडणवीसांचं पाप आहे, असा टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्रात भूकंपाचे संकेत?; फडणवीसांवर दिल्लीत खलबतं; तीन मंत्रीही रामराम करणार?
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
महिनाभर का गप्प बसलात? तुमचं तोंड शिवलं…; प्रणिती शिंदेंच्या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर
Ram Kadam on Praniti Shinde : तुमच्या आरोपात काही तथ्य असेल तर महिनाभर का गप्प बसलात? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला.
राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट; तुर्तास राजीनामा देऊ नका; शाहंच्या फडणवीसांना सूचना
राज्यातील महायुतीच्या लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावे, अशी विनंती करणार असल्याचे विधान केले होते.
निवडणुकीत सुमार कामगिरीमुळेच फडणवीचांचे राजीनाम्याचे नाटक; कॉंग्रेसचे टीकास्त्र
राज्यातील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार झालीये, याची जाणीव फडणवीसांना झाली असून ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली.