- Home »
- Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
विशाळगडावरील हिंसाचार हा प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा…; नाना पटोलेंचे टीकास्त्र
विशाळगडावर झालेला प्रकार हा प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली.
…अन् ढगात शिरताच माझ्या पोटात गोळा, अजितदादा-फडणवीसांचे भरकटलेले हेलिकॉप्टर सुखरूप लॅंड
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) हे हेलिकॉप्टरने नागपूरहून गडचिरोलीला जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले होते.
मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव…; जरांगेंचा गंभीर आरोप
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
मी कुठेही संधी शोधणार नाही, कुठेच जायची इच्छा नाही; रावसाहेब दानवे यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत !
मधला काळातील कुठे संधी शोधणार नाही. मी राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदही लढणार नाही. पक्ष संघटनेची जबाबदारी घेणार नाही-रावसाहेब दानवे
लोकसभेत फक्त पाडा म्हटलो पण भुजबळांना जवळ केल्यास…; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange यांची राज्यभरात शांतता रॅली सुरु आहे. त्यावेळी त्यांनी सर्व सीट्स पाडायला भुजबळ जबाबदार असतील असा फडणवीसांना इशारा दिला आहे.
VIDEO: नरेंद्र मोदी ते अजित पवार, लेट्सअपच्या Exclusive Interview मध्ये काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक स्पेशल मुलाखत दिली. त्यात त्यांनी राज्य, देशाचे राजकारण उलगडून सांगितले.
‘त्यांना’ मुख्यमंत्र्याचं मंत्री व्हावं लागलं; शरद पवारांचे फडणवीसांना रोखठोक उत्तर, ठाकरेंवर काय म्हणाले ?
मुख्यमंत्रिपदावर तुम्ही काम केल्याच्यानंतर तुम्हाला समजा ते पद मिळत नसेल. तर गाइड करा, मदत करा. नव्या सभासदांना एक नवीन दृष्टिकोन ठेवा.-पवार
मुंबईतल्या विजयी रॅलीदरम्यान वेगळचं टेन्शन होतं; खचाखच भरलेल्या सभागृहात फडणवीसांचा खुलासा
भारतीय संघाच कौतुक करण्यासाठी करोडो मुंबईर रस्त्यावर उरतले होते.
Video : लाडकी बहीण योजनेतील बदल, स्मार्ट मीटर, अन्…; फडणवीसांनी सभागृहात काय काय सांगितलं….
Devendra Fadanvis यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना स्मार्ट मीटर, रोजगार अन् पेपर फुटी अशा विविध विषयांची माहिती दिली
Video : राज्यातील 50 लाख युवा खोटं बोलत आहेत का?; खडा सवाल विचारत रोहित पवार संतापले
पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का?