- Home »
- Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
भ्रष्टाचाराचे आरोप करून पक्षात प्रवेश द्यायचा ही फडणवीसांचा स्टाईल; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल….
दगड मारायचा आणि पळून जायचं ही भाजपला सवय आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायेच आणि पक्षात प्रवेश द्यायचा ही फडणवीसांची स्टाईल- सुळे
फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर…; मनोज जरांगेंची सदाभाऊ खोतांवर तुफान फटकेबाजी
भुजबळांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले, फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर आहेत, अशी टीका जरांगे पाटलांनी केलाी.
मला मुख्यमंत्री करणार असं सांगितलं असतं तर पक्षच…; अजितदादा थेटच बोलले
एकनाथ शिंदे यांची कारकीर्द 2004 मध्ये सुरू झाली. मी यांच्या आधीचा आहे, हे सर्व पुढे गेले, मी तिथंच राहिलो - अजित पवार
बोंडे, माझ्या नादी लागू नको, फडणवीसांचं करिअर संपेल; मनोज जरांगेंचा इशारा
बोंडेंनी माझ्या नादी लागू नये. हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस करत आहेत. यामुळं त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल.
फडणवीस साहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका; रोहित पवारांचा निशाणा
फडणवीससाहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका. राज्याला कंगाल करून जाण्याचे तुमचं स्वप्न जनता पूर्ण होवू देणार नाही.
भाजपची राजकीय कबर महाराष्ट्रात बांधा, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पेटवले
ज्या प्रकारे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधली. त्याचप्रमाणे भाजपची कबर आपण महाराष्ट्रात बांधू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अजित पवार विष्णूदास तर फडणवीसांमुळे मराठी माणसाला सुख नाही; संजय राऊतांचं टीकास्त्र
Sanjay Raut यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं.
फडणवीसांमध्ये दम असेल तर त्यांनी सगळे पुरावे द्यावेत; फडणवीस-देशमुख वादात पटोलेंची उडी
फडणवीसांमध्ये दम असेल तर त्यांनी सगळे पुरावे द्यावेत, देशमुखांनी केलेले आरोप खरे आहेत की, खोटे हे राज्यातील जनतेला समजण्याचा अधिकार - पटोले
समित कदम फडणवीसांचाच माणूस! उद्धव अन् आदित्य ठाकरेंसोबत अजितदादा, पार्थही होते रडारवर
Anil Deshmukh यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित फोटो दाखवत आपल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचं सांगितलं.
शरद पवारांनीच मराठा समाजाची माती केली, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. मात्र त्यांनी मराठा समाजाची मातीच केली