राज्य सरकारकडून फक्त जुमलेबाजी सुरू आहे. हे सरकार या दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे. - सुप्रिया सुळे
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. जरांगेंचा इशारा हे फडणवीसांचं पाप आहे, असा टोला त्यांनी लगावला.
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
Ram Kadam on Praniti Shinde : तुमच्या आरोपात काही तथ्य असेल तर महिनाभर का गप्प बसलात? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला.
राज्यातील महायुतीच्या लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावे, अशी विनंती करणार असल्याचे विधान केले होते.
राज्यातील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार झालीये, याची जाणीव फडणवीसांना झाली असून ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली.
Devendra Fadanvis यांनी महाराष्ट्रातील अपयशानंतर उपुमख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली आहे.
Narendra Modi पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, तर अमित शाह, नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी असे भाकीत मारटकर यांनी वर्तविले आहे.
फडणवीसः महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आलाय.
Supriya Sule यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणामध्ये ते म्हटल्याप्रमाणे कुणाचा राजकीय दबाव होता? असा सवाल केला आहे.