Eknath Shinde : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाले आहे. मात्र यंदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद देण्यात आले आहे.
CM Devendra Fadnavis : राज्यातील महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळल्यानंतर महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन झाले असून राज्यात
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जातात. त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचा संशय शिंदेंना आहे.
विशेषत: शेती क्षेत्रामध्ये १०० जिल्हे आयडेटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल.
सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहविभागाने काढलाय.
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) झपाट्याने कामाला लागले आहेत. खातेवाटप झाल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांनाही कामाला लावले. त्यांनी आता दर आठवड्याला मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरूवात केली. त्याचाच भाग म्हणून आज फडणवीसांनी मंत्र्याचा क्लास घेतला. तसेच मंत्र्याच्या कामाचे आठवड्याचे वेळापत्रकही ठरवले. भाजप मंत्र्यांचे दर 15 दिवसांनी […]
Nana Patole On Devendra Fadnavis : भाजपा युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु
Eknath Shinde : सर्वांना धक्का देत विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) एक हाती विजय मिळवत राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे.
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंतरवाली सराटीत
आम्ही आठ ते नऊ मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करणार किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे.