मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहे तर अजित पवार बीडचे पालकमंत्री होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारण्यात आले होते.
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. त्या आधारावर पोलीस काम करत आहेत. - देवेंद्र फडणवीस
Chhagan Bhujbal : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झाल्यानंतर महायुतीमध्ये अनेक मतभेद निर्माण झाले
आता जर कुणाला गुन्हेगारांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकम यांना विरोध करतील, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं.
देशातील मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मंबई आहे. केवळ काही घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असे म्हणणे चुकीचे आहे.
Santosh Deshmukh Murder Case : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या
वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत, असं असतांना त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणं हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे - सुप्रिया सुळे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारच्या विविध विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
आमच्या तिघांच्या महायुतीत आता चौथ्या सहकाऱ्याची गरज नाही असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.