आवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या
मी सिंचन घोटाळ्याबाबत आरोप केला तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्यावा,
पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे झाला. त्या दोघांमुळे अनेक जण पंकजा मुंडेंवर आजही नाराज.
Manoj Jarange On Dhananjay Munde : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh Murder Case)
सोमनाथ सुर्यवंशी आणि आणि सतोष देशमुखचे भूत मानेवर बसवणारच. गरिबों की जान क्या जान नहीं होती सेठ? असा सवाल त्यांनी केला.
यदा कदाचित धनंजय मुंडेंचं नाव आलं तर त्यांच्यावरही कार्यवाही केली जाईल, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, असं शिरसाट म्हणाले.
सगळ्याचा मास्टरमाईंड बॉस धनंजय मुंडे आहे. मुंडेंनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, अजित पवार त्यांना संरक्षण का देत आहेत?
MLA Suresh Dhas Allegations On Dhananjay Munde’s bungalow : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) बंगल्यावर अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली होती, असं खळबळजनक वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केल्याचं समोर आलंय. सुरेश धस म्हणाले की, 14 […]
मस्साजोग प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
पावशेर दारू पिऊन जर धनंजय मुंडेंना अपमानित करण्याच धाडस कराल तर गय करणार नाही, असा इशारा सदावर्तेंनी दिला.