Praveen Chakraborty: विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेसाठी सहा महिन्यांत तब्बल 48 लाख मते कशी वाढली आहे. याचे उत्तर ECIने दिली पाहिजेत.
साताऱ्यात तीन उमेदवारांना समान मतदान कसं पडतं असा सवालही जानकरांनी उपस्थित करत हे काय गौडबंगाल आहे समजत नाही.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसताहेत.
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1
Election Commission Notice To BJP And Congress : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. निवडणूक आयोगाने भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या प्रमुखांना नोटीस पाठवली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ते आपण जाणून घेवू या. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही निकष ठरवून दिले होते. सार्वजनिक शिष्टाचाराचं […]
एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे एक्झिट घेणाऱ्या संस्थांनी आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे.
2019 मध्ये महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. तर, 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते.
मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेची निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अशी नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे. याबाबत छत्रपती संभाजीराजेंकडुन (Chatrapati Sambhajiraje) फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. (Chatrapati Sambhajiraje Swarajya Party) संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट काय? आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व […]
इव्हीएमची फेरतपासणी (चेकिंग आणि व्हेरिफिकेशन) करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदा असा आदेश 1 जून 2024 रोजी काढला होता.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असून, या सभांमधून नरेंद्र मोदींनी काँग्रसवर जोरदार टीका केली होती.