राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पार्टीत फोडाफोडी करून भाजपात घेतलेल्या आठ आमदारांचा लोकसभेत काहीच फायदा झाला नाही.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रातील मंत्रिपदात रस नसल्याचे स्पष्ट करत राज्यातच पक्ष विस्तार करणार असल्याचे सांगितले.
चारशे पारचा नारा ज्यानं कुणी लिहिला तो अर्धवट होता. हा नारा कशासाठी देत आहोत याचं कारण त्यांना सांगायला हवं होतं.
मी जी घोषणा केली होती त्यावर मी आजही कायम आहे. टोपी काढण्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावसाहेब दानवेच असतील.
पंजाब आणि तामिळनाडू या दोन राज्यांत तर भाजपला एकही जागा मिळाली नाही. या राज्यातील निवडणूक भाजपसाठी अवघड होती.
महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे.
मागील निवडणुकीत भाजपने हरियाणात सर्व दहा जागा जिंकल्या होत्या. पण या निवडणुकीत हरयाणाने भाजपला अपेक्षित साथ दिली नाही.
लोकसभेचा निकाल लागलाय. मात्र, पुरेसं संख्याबळ नसल्याने काँग्रेस सत्तास्थापनेसाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या भूमिकेत नाही.
दिल्लीतील सरकारच्या चाव्या आता टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाती आल्या आहेत.