छत्रपती संभाजीनगर शहरात मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. शहरातील क्रांती चौकात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले
नव्वदच्या दशकात देशाने असाही एक काळ पाहिला ज्यावेळी कोणताच पक्ष आणि आघाडीला बहुमत मिळत नव्हते. त्यामुळे अन्य पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापन करावे लागत होते.
एकाने दहा वर्ष एकाने पाच वर्ष शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कुठलेही काम केले नाही.
जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
पाकिस्तान भारताच्याबाबतीत आपला दृष्टीकोन बदलतो की नाही याची काळजी करण्याची आता काहीच गरज नाही. आता पाकिस्तानने आता दोन वेळच्या अन्नाची चिंता करावी.
पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रोत्सव आणि ढोल-ताशा पथकांनी मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
मला साहेबांनी आपण भाजपबरोबर नाही तर शिवसेनेबरोबर जाऊ असं सांगितलं. पण मी मात्र शब्द मोडता येणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं.
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण मी फक्त त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा कुठला न्याय?
अमेरिका भारताच्या लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या मोहिमेचा भाग आहे.