लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी नेते मंडळीत पक्ष बदलण्याची स्पर्धाच सुरू होती. अनेक दिग्गज नेत्यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्ष बदल केला.
मला अशी कोणतीच शक्यता दिसत नाही. देशातील ६० कोटी लाभार्थ्यांची फौज पीएम मोदींच्या बरोबर आहे. त्यामुळे भाजपला प्लॅन बीची गरज नाही.
भारतात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहेत. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाइन आणि इस्त्रायलबद्दल एक खास प्रसंग सांगितला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात कुणी नऊ वेळा तर कुणी सात वेळा निवडणुकीत बाजी मारली आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज थोड्याच वेळात दाखल करतील.
पुण्यात काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५०.५० टक्के, शिरुर लोकसभेसाठी ४७.५० टक्के तर मावळ लोकसभेसाठी सुमारे ५२.३० टक्के मतदान झाले.
1996 पासूनचा इतिहास पाहिला तर मध्य प्रदेशात भाजप प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होत आला आहे.
पंतप्रधान मोदींना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी केला.
मी काँग्रेस पक्षात 15 वर्ष थांबले तरीही मला संधी मिळाली नाही. मग आपण नेहमी गप्प बसायचं का ? असा सवाल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी उपस्थित केला.