यंदा लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा विजयी होईल असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असतानाही कमी जागा घेतल्या पण विधानसभेला मात्र कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी गुरुवारी दिला.
शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे यांच्यात लढत असली तरी खरा सामना राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असाच आहे.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या निवडणूक चिन्हांची स्टोरी सुद्धा खास आहे. या पक्षांचे निवडणूक चिन्ह तीन वेळी बदलले
नाशिक आणि दिंडोरीमध्ये काही ठिकाणी कमी मतदान झालं. त्यामुळे गिरीश महाजनांनी बूथनिहाय अहवाल मागवला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला जर बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका असेल याचं उत्तर शरद पवारांनी दिलं.
देशातील आतापर्यंतच्या १५ पंतप्रधानांपैकी बहुतांश पंतप्रधान उत्तर प्रदेशाशी संबंधित होते. देशाच्या लोकसंख्येत उत्तर प्रदेशचा वाटा १७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
ईश्वराने मला काही काम करण्यासाठी ऊर्जा दिली आहे. सामर्थ्य दिलंय, प्रामाणिकपणाही दिला आहे आणि प्रेरणा सुद्धा तोच देत आहे.
मागील निवडणुकीत असे काही मतदारसंघ होते जिथे उमेदवारांतल्या जय परजयाच अंतर अतिशय कमी राहिलं होतं.
मतदान संथ गतीने होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.