मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीत अनेक रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. काही उमेदवार तर एक टक्क्यांपेक्षाही कमी अंतराने विजयी झाले
विरोधकांनी तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाणार अशा वावड्याही उठवण्यास सुरुवात केली आहे.
जळगावातील रावेर मतदारसंघ भाजपाचा गड. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपचच वर्चस्व राहिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्या संपत्तीची माहती समोर आली आहे.
निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली.
उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पश्चिम बंगाल राज्याबाबत मोठं भाकित केलं आहे.
भाजपने मागील दहा वर्षांच्या काळात स्वतःला मजबूत केले आणि आज ओडिशा राज्यात सत्ताधारी बीजेडीला टक्कर देत आहे.
नागपूरमध्ये नितीन गडकरींचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे.
नवीन पटनायक राजकारणात येण्याआधी उत्तम लिखाण करत होते त्यांचा पेहरावही जीन्स पँट आणि टी शर्ट असाच असायचा. पण राजकारणात आले आणि खादीधारी बनले.