- Home »
- Elections 2024
Elections 2024
तीन वेळा मंत्रिपदाला नकार, सरकारी वाहनही नाकारलं; वाराणसीच्या पहिल्या खासदाराचं साधं पॉलिटिक्स
वाराणसी मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार राहिलेले रघुनाथ सिंह केंद्रात मोरारजी देसाई यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
“भगवान जगन्नाथ पीएम मोदींचे भक्त”; वाद वाढल्यानंतर भाजप नेत्याची माफी, उपवास करणार
भगवान जगन्नाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचे पात्रा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पात्रा यांनी अखेर माफी मागितली
भाजपाचं ऑपरेशन झाडू, केजरीवालांनी सांगितले PM मोदींचे तीन प्लॅन; दिल्लीत हाय होल्टेज ड्रामा!
मिशन झाडू अंतर्गत आप नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजप सध्या ऑपरेशन झाडू चालवत आहेत. सध्या जे काही घडतंय त्यामागे पीएम मोदी आहेत.
राहुल, लालू, पासवान अन् शिंदे.. पाचव्या टप्प्यात घराणेशाहीच्या वारसदारांची परीक्षा
लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यात देशातील राजकारणी कुटुंबांतील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.
शिरुर मतदारसंघाच्या स्ट्राँगरुममधील डेटा सुरक्षित, चुकीची माहिती पसरवू नका : जिल्हाधिकारी दिवसे
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही कार्यरत असून त्यातील सर्व डाटा सुरक्षित आहे.
पाचव्या टप्प्यात २२७ कोट्याधीश अन् ३९६ ग्रॅज्यूएट; महिलांचा टक्का मात्र कमीच..
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या टप्प्यातही अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मुलुंडमध्ये राडा! भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले; पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप
मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील मुलुंडमध्ये जोरदार (Mumbai Lok Sabha) राडा झाला.
‘शरद पवारांच्या PA ने माझ्या विरुद्ध मतदान करायला सांगितलं’; तटकरेंचा गौप्यस्फोट
माझी आणि शरद पवारांची माझी आणि जयंत पाटलांची भेट होण्याचं काही कारण असू शकत नाही, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
‘माझा विशालला शब्द, खासदारकीला आडवा येणार नाही’; ‘सांगली’साठी नकाराचं कारण कदमांनी सांगितलंच..
सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. परंतु, मी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितल्याचे आमदार विश्वजीत कदम म्हणाले.
महाराष्ट्रात भाजपला धक्का की बोनस? इतिहासातल्या ‘या’ गोष्टी सांगतात तरी काय..
महाराष्ट्रात यंदा राजकारण पूर्ण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.
