BREAKING
- Home »
- Farmers Loss
Farmers Loss
अहिल्यानगरला अतिवृष्टीचा फटका! 1 लाख 40 हजार शेतकऱ्यांचे नुकसान, फक्त तीनच दिवसांत…
13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.
अवकाळीचा फटका! अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी
Farmers Loss Due To Unseasonal Rain In Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली (Ahilyanagar News) आहे. परंतु याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भिजलेल्या कांद्याला व्यापारी घेत नाही. तसेच कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला (Onion farmers […]
IND vs NZ : भारतीय संघाला मोठा धक्का, ऋषभ पंत न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर; कारण काय?
44 minutes ago
Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला ‘या’ 5 गोष्टी दान करा, गरिबी होणार दूर
1 hour ago
लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेसचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र; भाजपची काँग्रेसवर टीका
10 hours ago
आम्ही संविधान आणखी मजबूत करू; वाकडमध्ये रामदास आठवलेंची जोरदार सभा
11 hours ago
पिंपरी-चिंचवडचा राजकीय पारा चढला ; मुख्यमंत्री फडणवीसांची सभा अन् सुनेत्रा पवारांच्या बैठका
11 hours ago
