- Home »
- Flood
Flood
फडणवीस सरकारला वठणीवर आणणारच! हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश…
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा पार पडला.
राज ठाकरे, अंबानी, शाहरुख खानकडून पैसे घ्या! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनोज जरागेंनी दिली थेट लिस्टच…
बीडमधील नारायण गडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील प्रमुख होते.
सीनाचं पाणी नागरिकांच्या घरात; निलेश लंकेनी अधिकारी व ठेकेदारांना धरलं धारेवर
Nilesh Lanke यांनी अहिल्यानगरमध्ये सीनाला पूराचे पाणी लोकवस्तीमध्ये शिरले याची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकारी-ठेकेदारांवर टीका केली.
पहाटेच अजितदादा शेतकऱ्यांच्या बांधावर! नुकसानग्रस्त भागाची तपासणी, पंचनामे गतीमान करण्याचे निर्देश
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी (25 सप्टेंबर) पहाटेपासूनच अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा सुरू केला.
Heavy Rain : नुकसानीचे पंचनामे सुरू, मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही; मंत्री विखेंची ग्वाही
कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली.
नियम न पाहता शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांसाठी केंद्रित मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटींची रक्कम जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
खरीप 2025 सत्रासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पावसाचा कहर! शिरापूर पुलावर तरुण वाहून गेला, मढीत दोन जणांना वाचवलं
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे शनिवारी सायंकाळी अतुल रावसाहेब शेलार हा तरुण नदीला आलेल्या पूरपाण्यात वाहून गेला.
मोठी बातमी! पाऊस थांबताच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे विधान केले. पाऊस थांबताच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टी झालेल्या भागात सरसकट पंचनामे करा – मंत्री राधाकृष्ण विखेंच्या प्रशासनाला सूचना
पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
