माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आपलं मत मांडलं.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यातील शिक्षेबद्दल विचारल्यावर चंद्रचूड म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने नंतर