- Home »
- Govind Devagiri Maharaj
Govind Devagiri Maharaj
Ram Mandir ची निर्मिती केवळ ईश्वराच्या इच्छेमुळेच शक्य झाली, मोहन भागवतांचं प्रतिप्रादन
Ram Mandir : राम मंदीर (Ram Mandir) निर्मिती एक साहसी कार्य आहे. तसेच ते केवळ ईश्वराच्या इच्छेमुळेच शक्य झालं. तर आज संपूर्ण जगाला भारताचीच गरज असल्याने भारताने सज्ज होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिप्रादन सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagavat) यांनी केलं. ते आज (5 फब्रुवारी) ला गीता भक्ति अमृत महोत्सव गीता परिवार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या […]
Video : तीन ठिकाणचा ताबा द्या, अन्य मशिदींकडे बघणारही नाही! गोविंददेव गिरी महाराजांचा मोठा दावा
पुणे : अयोध्येनंतर आता काशी (Kashi) आणि मथुरा (Mathura) ही धार्मिक स्थळे हिंदुंना शांतेमध्ये मिळाली पाहिजेत. आम्हाला इथल्या वास्तू मिळू द्या, त्यानंतर अन्य कोणत्याही मशिदींकडे बघणारच नाही. कारण आम्हाला भविष्यात जगायचे आहे. भुतकाळात जाण्याची आणि जगण्याची आमची इच्छा नाही. देशाचे भविष्य चांगले व्हावे असे वाटत असेल तर समजुतीने तीन ठिकाणे आम्हाला द्या. आम्ही सगळ्या बाकीच्या […]
PM Modi कधी शिवाजी महाराज, कधी विष्णूचे तेरावे अवतार; पण फक्त कर्तव्यतत्पर पंतप्रधान नाही; ठाकरे गटाचा टोला
PM Modi : अयोध्यामध्ये पार पडलेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची राम मंदिर प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी महाराज (Govind Devagiri Maharaj) यांच्याकडून थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली. त्यावरून विरोधकांकडून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात येत आहे. या दरम्यान ठाकरे गटाकडून आजच्या सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात […]
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान; गोविंदगिरी महाराजांनी वक्तव्ये मागे घ्यावीत, रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar On Govind Devagiri Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता, त्यांना राज्य करायचे नव्हते. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत आणले, असे विधान राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज (Govind Devagiri Maharaj) यांनी केलं होतं. आता त्यांच्या या विधानावरुन एका नव्या वादाला तोंड फुटले […]
