हिंदी भाषा सक्तीचं धोरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारले होते, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
'चौथीपर्यंत हिंदी असू नये', असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.
Supriya Sule On Malegaon Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत (Malegaon Sugar Factory Election)
राज्य सरकारने नवीन जीआर काढत केवळ ‘अनिवार्य’ शब्द वगळत असून, 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार, असं नमूद केले आहे.
मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून सर्वसाधारणपणे हिंदी किंवा काही अटींसह अन्य भारतीय
पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही राज्य सरकार त्याबाबत विचित्र सारवासारव करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वकील असल्याने आणि भाजपचे भक्तगण चुकीची माहिती देण्यात अग्रेसर असल्याने त्यांनी हिंदी सक्तीची केली नसल्याचे उच्च कंठाने सांगण्यास सुरूवात केली आहे. पण याबाबत वस्तुस्थिती हीच आहे की, या निर्णयामुळे मराठीचे मरण जवळ येणार आहे. सरकार करत असलेले दावे […]
शाळांतून जर मराठी भाषा शिकवलीच जात नसेल तर अशा शाळाच रद्द करण्याची कारवाई करू, असा इशारा मंत्री भुसे यांनी दिला.
हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकली, असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
दैनंदीन जीवनात संवाद साधताना त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्त वापर असतो. म्हणून हे सर्व मुद्दे आम्ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवले आहेत.
Dada Bhuse यांनी हिंदी भाषेच्या निर्णयामधून आता अनिवार्य शब्द काढून टाकण्यात आला आहे. याबाबत माहिती दिली.