गिऱ्हे हे गावातील राम मंदिरात अमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी पाणीही घेणार नाही असा निश्चय केला होता. मात्र, तब्येत साथ देईल
निमगाव चोभा येथे महाराष्ट्र राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्यात यावी यासाठी आणि गावठाण व शिव रस्ते सर्वे नंबर हे
आमच्या मागण्यांची जर दोन दिवसात दखल नाही घेतली तर पाणी सुद्धा पिणार नाही असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
Husband Starts Hunger Strike After Wife Refuses Returning To Home : ऐकावं ते नवलंच! बीडमधून एक महत्वाची बातमी समोर आलीय. बायकोने सासरी नांदायला यायला नकार (Husband Starts Hunger Strike) दिला. त्यामुळं वैतागलेल्या नवऱ्यानं थेट आमरण उपोषण सुरू केलंय, अशी माहिती सेलूचे ग्रामविकास अधिकारी दिपक कच्छवा यांनी दिली (Beed News) आहे. आपण अजब या घटनेबद्दल […]
आजपर्यंत देशातील आणि राज्यातील प्रत्येक निवडणूकीचा मी साक्षीदार आहे. मात्र या निवडणुकीत जेवढा पैशाचा वापर झाला, तेवढा कधी झाला नाही
29 सप्टेंबरपासून जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तसेच विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार, असा निर्धारही त्यांनी केला.
लक्ष्मण हाके (Laxman Hake) आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. हाकेंनी पाण्याचा घोटही घेतला नसल्यानं त्यांची तब्येत खालावली.
नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) राज्य सरकारला सगेसोयऱ्यांबद्दलचा अध्यादेश काढण्यासाठी आज (दि. 26) रात्रीपर्यंतचा वेळ दिला आहे. तसेच आझाद मैदानावर जाण्याबाबतचा निर्णय उद्या (दि.27) दुपारी बारावाजेपर्तंय घेणार असल्याचे सांगितले. वाशीत बोलताना जरांगेंनी सरकारला वाढीव वेळ दिली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जरांगेंना भावनिक साद घालत जेवणाचा आग्रह केला. […]