- Home »
- Hunger Strike
Hunger Strike
…तर पाण्याचा घोटही घेणार नाहीत; मस्साजोगच्या ग्रामस्थांचं पाऊल, आजपासून अन्नत्याग आंदोलन
आमच्या मागण्यांची जर दोन दिवसात दखल नाही घेतली तर पाणी सुद्धा पिणार नाही असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
बायकोचा नांदायला येण्यास नकार..नवऱ्यानं सुरू केलं आमरण उपोषण, बीडमधील घटना
Husband Starts Hunger Strike After Wife Refuses Returning To Home : ऐकावं ते नवलंच! बीडमधून एक महत्वाची बातमी समोर आलीय. बायकोने सासरी नांदायला यायला नकार (Husband Starts Hunger Strike) दिला. त्यामुळं वैतागलेल्या नवऱ्यानं थेट आमरण उपोषण सुरू केलंय, अशी माहिती सेलूचे ग्रामविकास अधिकारी दिपक कच्छवा यांनी दिली (Beed News) आहे. आपण अजब या घटनेबद्दल […]
निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर, बाबा आढाव यांचा आरोप, ईव्हीएम बाबतही शंका…
आजपर्यंत देशातील आणि राज्यातील प्रत्येक निवडणूकीचा मी साक्षीदार आहे. मात्र या निवडणुकीत जेवढा पैशाचा वापर झाला, तेवढा कधी झाला नाही
मनोज जरांगेंनी उपसले आमरण उपोषणाचे हत्यार, 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार
29 सप्टेंबरपासून जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तसेच विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार, असा निर्धारही त्यांनी केला.
चार दिवसांपासून चूल बंद, लेकरू उपाशी असताना घास कसा गोड लागेल? हाकेंच्या आईला अश्रू अनावर…
लक्ष्मण हाके (Laxman Hake) आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. हाकेंनी पाण्याचा घोटही घेतला नसल्यानं त्यांची तब्येत खालावली.
भावनिक कार्यकर्त्यांचा जेवणाचा आग्रह; स्वतःची ताकद सांगत जरांगेंनी केली मनधरणी
नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) राज्य सरकारला सगेसोयऱ्यांबद्दलचा अध्यादेश काढण्यासाठी आज (दि. 26) रात्रीपर्यंतचा वेळ दिला आहे. तसेच आझाद मैदानावर जाण्याबाबतचा निर्णय उद्या (दि.27) दुपारी बारावाजेपर्तंय घेणार असल्याचे सांगितले. वाशीत बोलताना जरांगेंनी सरकारला वाढीव वेळ दिली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जरांगेंना भावनिक साद घालत जेवणाचा आग्रह केला. […]