- Home »
- ICC
ICC
विश्वविजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडला खजिना; मिळणार रोहित ब्रिगेडपेक्षा 6 कोटी जास्त
BCCI Prize Money : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात
भारताला मोठा धक्का; संजू सॅमसनला सेमीफायनलसाठी येणार बंदी, कारण काय ?
Sanju Samson : आयसीसी टी20 2026 विश्वचषकातील सुपर 8 च्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 97 धावांची खेळी खेळल्यानंतर सोशल मीडियावर संजू सॅमसन
वेस्ट इंडिजने दिला भारताला धक्का; आता सेमीफायनल अवघड ? जाणून घ्या समीकरण
T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा तब्बल 107 धावांनी पराभव करत भारताला मोठा धक्का दिला आहे.
T20 World Cup 2026 ची आजपासून सुरुवात, टीम इंडिया रचणार इतिहास?
T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषक 2026 ची आजपासून सुरुवात होणार असून या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स दरम्यान होणार आहे.
T20 World Cup 2026 पाकिस्तानच्या अडचणी वाढणार, आणखी एक सामना होणार रद्द
T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. मात्र या स्पर्धेत पाकिस्ताने
काय सांगता, क्रिकेटमध्ये होणार चक्क 73 नवीन बदल; जाणून घ्या कधी आणि कोणते नियम लागू होणार
MCC New Cricket Rules : क्रिकेटच्या नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेटला अधिक रोमांचक
T20 World Cup 2026 साठी बांगलादेशला पुन्हा मिळणार संधी, ICC करणार मोठी घोषणा?
T20 World Cup 2026 : पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या आयसीसी टी20 क्रिकेट विश्वचषकांमध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
बांगलादेशला सम्मान द्या, भारताचा उल्लेख करत शाहिद आफ्रिदी ICC वर भडकला…
Shahid Afridi On ICC : टी20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेशने माघार घेतल्याने या प्रकरणावरुन आता पाकिस्तानी खेळाडू आयसीसीवर हल्लाबोल
T20 World Cup 2026 विश्वचषकातून पाकिस्तानने माघार घेतली तर ‘या’ संघाला मिळणार संधी
T20 World Cup 2026 : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 पूर्वी आयसीसीने मोठा निर्णय घेत बांगलादेशला या स्पर्धेतून बाहेर केले आहे
बांगलादेश क्रिकेट संघाला दणका! टी 20 वर्ल्ड कपमधून आयसीसी दाखवला बाहेरचा रस्ता
बीसीबीने खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बांगलादेशच्या सामन्यांचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी कराव ही मागणी आयसीसीकडे केली.