India Pakistan Tensions Air India Indigo Cancel Flights : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या कालावधीनंतर युद्धबंदी जाहीर (India Pakistan Tensions) करण्यात आली. सध्या सीमेवर शांतता आहे पण पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नाहीये. संभाव्य धोके लक्षात घेता, भारत अजूनही सतर्क स्थितीत आहे. कंपन्यांनी सीमावर्ती भागातून जाणाऱ्या विमानांसाठी एक नवीन […]
भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये १०० दहशतवाद्यांना ठार केलं. एवढंच, नाही तर ९ ठिकाणी हल्ला करून पाकिस्तानच्या नापाक हेतूंना
Indian Militry Operations Sindoor Pak DGMO Talks Airforce : भारत आणि पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेला तणाव जवळजवळ शांत झाला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर शांततेचे वातावरण आहे, काल रात्री सीमेवर गोळीबार झाला नाही. भारतीय लष्कराने (India Pakistan Ceasefire) आज एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक दिवसांच्या जोरदार गोळीबार आणि गोळीबारानंतर, जम्मू आणि काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय […]
How IMF Gets Money For Giveing Loan To Pakistan Aswell As Other Country : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF). या संस्थेचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या (India Pakistan War) परिस्थिती IMF नं पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलर कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर […]
पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या बहुचर्चित फतेह-1
Air Raid War Siren History : भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावात जम्मू-काश्मीरसह अन्य देशातील राज्यांमध्ये काल (दि.10) रात्रीची शांतता फक्त दोन गोष्टींनी भंग होत होती. त्या दोन गोष्टी म्हणजे पाकिस्तानकडून नष्ट करण्यात येणारे ड्रोन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाजणारे सायरन (Siren) होय. मध्यरात्रीच्या सुमारास जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या अनेक भागात हवाई हल्ल्याच्या इशारा […]
India-Pakistan War : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव
Centre empowers Army Chief to call out officers, enrolled person of Territorial Army : भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावात मोदी सरकराने लष्कर प्रमुखांना विशेष अधिकार दिले आहेत. याबाबतचे नोटिफिकेशनदेखील जारी करण्यात आले आहेत. या निर्णयानंतर आता गरज पडल्यास लष्करप्रमुख प्रादेशिक सैन्याला (टेरिटोरियल आर्मी) मदतीसाठी बोलवू शकणार आहेत. १९४८ च्या प्रादेशिक सैन्य नियमांनुसार सरकारने हा निर्णय घेतला […]