IND vs PAK Final : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज ऐतिहासिक अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात तब्बल
आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकचा फलंदाज सोहबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर गोळीबार स्टाईलने सेलिब्रेशन केलंय.
आशिया कप 2025 च्या सुपर फोर लढतीत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जात आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे मॅनेजरने पीसीबीच्या इशाऱ्यावर (India vs Pakistan) काम करत भारतीय संघाची तक्रार केली आहे.
मैदानाबाहेरचा आणखी एक सामना भारताने जिंकला. चला तर मग जाणून घेऊ की सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं.
भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवल्याचं चित्र सामन्यात पाहायला मिळालंय. भारताने 4 षटकं राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलायं.
आशिया कप 2025 स्पर्धेत दुबईच्या स्टेडियमवर थोड्याच वेळात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. पाकिस्तानने टॉस जिंकला असून बॅटिंगचा निर्णय घेतलायं.
देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
सामन्याआधी सराव करताना संघाचा उपकर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला.
तिकीट विक्री थंड, सराव पाहण्यासाठीही लोकांचा दुष्काळ. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपली, सराव सामन्यासाठीही लोक येईनात.