India Post to Say Goodbye to Registered Post : भारतीय टपाल विभागानं १ सप्टेंबर २०२५ पासून नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पोस्टल सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे, १८५४ पासून सुरु असलेली ही नोंदणीकृत सेवा इतिहासजमा होणार. पाच दशकांहून अधिक काळ चालत आलेला हा वारसा आता संपुष्टात येणार आहे. टपाल विभागाच्या कामकाजाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग […]
दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. भारतीय टपाल विभागात मोठी भरती होणार आहे. त्यासाठी कसा अर्ज कराल? वाचा सविस्तर.