ज्या मतदारसंघात मतदार वाढले त्या ठिकाणी काँग्रसचे उमेदवार जिंकले, असे फडणवीस यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रात भाजपाने विधानसभेची निवडणूक हायजॅक केली होती, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.