- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
रतन टाटांचा खास मित्र कोण? वयानं लहान कामात मात्र वाघ; जाणून घ्या, पुणेकर शांतनुचा किस्सा..
शांतनू नायडू एक असं नाव आहे जे रतन टाटा यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहायक आहेत.
विधानसभेसाठी ‘मनसे’ सज्ज, मुंबईत ‘या’ दिवशी राज ठाकरेंची तोफ धडाडणार
Raj Thackeray : राज्यात येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election) घोषणा करणार आहे.
PM मोदींचं मंदिर बांधणाऱ्या कार्यकर्त्याची भाजपला सोडचिठ्ठी; धक्कादायक खुलासाही केला
पंतप्रधान मोदींचं मंदिराचं बांधकाम करणाऱ्या मयूर मुंडे या भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
Video : कोल्हापुरातील वारं राहुल गांधींनी फिरवलं; टेम्पो चालकाच्या घरी स्वतः झाले ‘कुक’
कोल्हापूर : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचा (Rahul Gandhi) साधेपणा आपल्यापैकी सर्वांनी बघितला आहे. त्यांच्या यासाधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आज (दि.5) पुन्हा याच साधेपणाची पुनरावृत्ती झाली असून, राहुल गांधींनी एका साध्या टेम्पो चालकाच्या घरात स्वतः स्वयंपाक बनवत त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधींनी कोल्हापुरात एका सर्वसाधारण टेम्पो चालकाच्या घरी भेट […]
मराठीला ‘अभिजात’ दर्जा म्हणजे नक्की काय? कोणते फायदे मिळणार अन् निकष काय…
केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.
हल्ली अर्थ समजेनासा झालाय; महात्मा गांधींचा उल्लेख करत राज ठाकरेंची वाचाळवीरांना फटकार
Raj Thackeray Post : राज ठाकरे त्यांच्या परखड आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे सर्वांना परिचित आहेत. राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर राज ठाकरे नेहमीच व्यक्त होत असतात. आजही राज ठाकरेंनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना व्यक्त करताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महात्मा गांधींचा उल्लेख केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बायोपिक येणार? तेजस्विनी […]
भाजपने फोडला राष्ट्रवादीचा आमदार; निवडणुकीआधीच अजितदादांना मोठा झटका..
हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कमलेश कुमार सिंह भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
“फक्त १० आमदार निवडून येऊ द्या, मुख्यमंत्र्यांचा गणपतीच करू”; कडूंनी थेट इशाराच दिला
फक्त 10 आमदार जरी निवडून आले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळेंनी महत्वाची भूमिका बजावली : अशोकराव रोहमारे
Ashutosh Kale : उन्हाळ्यात कोपरगाव मतदार संघातील ज्या जिरायती गावांमध्ये पाण्याच्या टँकर शिवाय पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते त्या
एमटीडीसी रिसॉर्टच्या इमारती बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव; दानवेंचे खळबळनजनक आरोप
Ambadas Danve : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित संस्थेला कवडीमोल दरात भूखंड दिल्याचे प्रकरण ताजे असतानात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दुसरा (Ambadas Danve) गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे. राज्यातील 30 एमआयडीसी रिसॉर्टच्या इमारती आणि जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव आहे, असा आरोप दानवेंनी केला आहे. दानवे यांनी नुसते […]