- Home »
- Maharashtra Rain
Maharashtra Rain
शेतकऱ्यांसाठी सनी निम्हण सरसावले; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली 5,55,555 लाखांची मदत
मागील महिन्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यावर मोठं संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्यभर आणि देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे.
अतिवृष्टीनंतर महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका; हवामान विभागाचा हाय अलर्ट, काय दिला अंदाज?
मोठ्या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पुढील दोन दिवस पाऊस; अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणेसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert : राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर
पुढील 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रावर नवं संकट, अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळ…
भारतीय हवामान विभागानुसार (IMD) अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचं चक्रीवादळ (Shakti Cyclone) निर्माण होत आहे.
मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठंही नाही; नुकसानग्रस्तांच्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
शेतकऱ्यांच जे काही नुकसान झालं, त्याचा आढावा आम्ही घेतला. 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीचा झाला अतिरेक! तब्बल 104 जणांचा घेतला बळी, वाचा सविस्तर अहवाल
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रभर पाऊस चालू असला तरी प्रामुख्याने मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे.
महाराष्ट्रात पावसाचा धडाका कायम, राज्यातील 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट.
10 किलो गहू – तांदूळ अन् 5 हजारांची मदत; पूरग्रस्त नागरिकांसाठी आमदार सुरेश धसांची मोठी घोषण
Suresh Dhas : संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात
Maharashtra Rain Upate : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार! दत्तात्रय भरणे यांची दिलासादायक घोषणा
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
