हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
चंद्रपूर आणि लातुरात काल जोरदार पाऊस झाला. आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पुढील ४८ तास महत्वाचे आहेत. हवामान विभागाने राज्यातील ११ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल
आजही राज्यातील दहा जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, दक्षिण कोकणलाही यलो अलर्ट.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पु्णे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल (Pune Rains) असा अंदाज आहे.
सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात
आज आणि उद्या नाशिक, नगर, पु्णे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
आजपासून पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.