- Home »
- Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update
Rain Alert : नागरिकांनो घरातून निघताना जरा, सांभाळून कारण…हवामान विभागाने इशारा दिलायं
राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.
राज्यात पुढील दोन दिवस पाऊस; अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणेसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert : राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर
पुढील 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रावर नवं संकट, अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळ…
भारतीय हवामान विभागानुसार (IMD) अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचं चक्रीवादळ (Shakti Cyclone) निर्माण होत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मिळणार मदत
अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे.
राज्यभरात पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यात ढगफुटी, वाचा एका क्लिकवर कुठं काय स्थिती?
मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना.
Maharashtra Rain Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांसाठी अर्लट जारी
Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Maharashtra Rain : पावसाची अवकृपा! पिकंच नाही तर जमीनही वाहुन गेली, हवामान विभागानेही धडकी भरवली…
येत्या 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Rain Upate : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार! दत्तात्रय भरणे यांची दिलासादायक घोषणा
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
हवामान खातं सांगतयं तेच घडतयं; कृषिमंत्री राहिलेले पवार मराठवाड्यातील परिस्थिती पाहून अवाक
Sharad Pawar On Marathwada RainFall दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
Rain : तुफान पाऊस! पुढचे 24 तास धोक्याचे, 21 पेक्षा जास्त जिल्ह्यांना हाय अलर्ट
पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
