- Home »
- Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update
- Maharashtra Rain : मध्यरात्रीपासून पुण्यातील पाणी कपात रद्द; पालिकेच्या शाळांना शनिवारपर्यंत सुट्टीlive now
Maharashtra Rain राज्यात सर्वदूर पावसाने थैमान, ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत, दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका
Mumbai-Pune Trains : पावसाचा मुंबई-पुणे रेल्वेला फटका; अनेक गाड्या रद्द, काहींचे रूट चेंज
जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे ट्रेन सेवेला फटका बसला असून, अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. काही ट्रेन्सच्या मार्गात बदल झाला आहे.
Maharashtra Rain Update : महाराष्ट्र पावसाने भिजला! 29 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी…
राज्यात मान्सूनची प्रतिक्षा संपली असून दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुखावणारी आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालायं.
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सूनचा पाऊस लांबणीवर, पुढील 2 दिवसांत..,
राज्यात मान्सून लांबणीवर पडला असून पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलीयं.
Rain Alert : मुंबई, पुणे, कोकणात आज मेघगर्जनेसह पावसाची ‘मुसळ’धार…
मुंबई, पुणे, ठाणे कोकणासह 30 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलायं.
Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा धुमाकूळ…हवामान विभागाकडून ‘ऑरेंज’ अलर्ट
राज्यातील मध्य महाराष्ट्रासह दक्षिण महराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने वर्तवलायं.
Rain Alert : नागरिकांनो घरातून निघताना जरा, सांभाळून कारण…हवामान विभागाने इशारा दिलायं
राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.
राज्यात पुढील दोन दिवस पाऊस; अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणेसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert : राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर
पुढील 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रावर नवं संकट, अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळ…
भारतीय हवामान विभागानुसार (IMD) अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचं चक्रीवादळ (Shakti Cyclone) निर्माण होत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मिळणार मदत
अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे.